राज्य नेतृत्वाने चुकीचे उमेदवार निवडल्यानेच केरळमध्ये २०११ च्या विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीचा पराभव झाल्याचा ठपका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी ठेवला आहे. विशेष म्हणजे केरळ माकपवर अच्युतानंदन यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जाणारे पिनरी विजयन यांचे वर्चस्व आहे. त्यांच्यावरही ही टीका मानली जाते. तसेच पक्षातील एका गटाला आपल्या नेतृत्वात सत्तेत पुन्हा येऊ नये असे वाटल्याचे अच्युतानंदन यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 18-10-2013 at 01:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: V s achuthanandan criticises cpim on 2011 election
Show comments