आपले पुत्र व सुलतानपूरचे भाजप खासदार वरुण गांधी उत्तर प्रदेशात भाजपप्रणीत सरकारचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत व केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपचे सरकार असेल, तर त्याचा उत्तर प्रदेशला फायदाच होईल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी वरुण गांधी यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरची दावेदारी जाहीर करून टाकली. महिला व बालविकासमंत्री असलेल्या वरुणच्या मातोश्री मेनका गांधी यांनी सांगितले, की राज्यात आमचे सरकार असणे केव्हाही चांगले कारण अधिकाराने आम्ही कामे करून आणू शकू. जर आपला मुलगा वरुण मुख्यमंत्री झाला तर त्याचा पिलीभीतला मोठा फायदा होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा