गरीब लोकांना निश्चलीकरण यशस्वी व्हावे असे वाटते. गरिबांना मोदींमध्ये देवदूत दिसतो, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. देशातील गरिब लोक मोदींचा निर्णय यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र विरोधक सरकारवर टीका करत आहेत, असे म्हणत नायडूंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा