पीटीआय, नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बदनामी प्रकरणात शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी, ‘‘सत्याचा नेहमीच विजय होतो, हा घटनात्मक तत्त्वांचा विजय आहे,’’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, त्याचबरोबर पाठिंब्याबद्दल लोकांना धन्यवाद दिले.

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे काँग्रेस मुख्यालयात जोरदार स्वागत केले. यावेळी त्याच्याबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते. काँग्रेस मुख्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल म्हणाले की, एक ना एक दिवस हे घडणार होते. कारण सत्याचा नेहमीच विजय होतो.

Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Chandrahar Patil On Maharashtra Kesari 2025
Chandrahar Patil : ‘गदा’वापसी : “मानाच्या दोन्ही गदा परत करणार”, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

मी निवडलेला मार्ग, माझे कार्य याविषयी माझ्या मनात स्पष्टता आहे. ज्या लोकांनी मला मदत केली, माझ्याबद्दल प्रेम व्यक्त केले, मला पाठिंबा दिला, त्यांचे मी आभार मानतो, असे राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सांगितले. आज नाही, तर उद्या किंवा परवा..पण सत्याचा विजय होतोच, असे ते म्हणाले.

संविधान जिवंत आहे आणि न्याय मिळू शकतो, त्याचे हे उदाहरण आहे. हा सामान्य नागरिकांचा आणि घटनात्मक मूल्यांचा विजय आहे. – राहुल गांधी, काँग्रेस नेते

Story img Loader