Wayanad landslides : केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक रहिवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपदेखील सुरु झाल्याचं दिसून येत आहे. अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना केरळ सरकारला अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याचा दावा केला होता. या दाव्यावर आता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा