शेतमालाला हमीभाव मिळावा आणि स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाव्यात यासाठी पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा देत आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी दिल्लीत पोहोचू नयेत, यासाठी सरकारनेही जय्यत तयारी केली असून शेतकऱ्यांना हरियाणा राज्यातील सीमांमध्येच अडवले आहे. यासाठी सरकारने केलेल्या तयारीवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गुरूवारी शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यात जवळपास पाच तासांची चर्चा झाली. यावेळी शेतकरी नेते म्हणाले की, आम्हाला सरकारबरोबर संघर्ष करायचा नाही, तर शांततापूर्ण परिस्थितीत समाधान काढायचे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा