कोलकाता : पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना शिक्षक भरती गैरव्यवहारासंबंधात सक्तवसुली संचलनालयाने अटक केल्याप्रकरणी अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी मौन सोडले. कोणी काही चुकीचे केल्याचे दिसून आले तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. पण, केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तृणमूल काँग्रेस फोडता येईल, असा भाजपचा समज असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा