पश्चिम बंगालच्या वर्धमान येथे जमावाने मृत मुलाच्या हातून एका अल्पवयीन मुलीच्या भांगेत सिंदूर भरण्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंदू रिवाजाप्रमाणे लग्न झाल्यानंतर पती पत्नीच्या भांगेत सिंदूर भरण्याची प्रथा आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील वर्धमान येथील कांतापुकूर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलगा आणि मुलीचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांची जात वेगळी होती. तसेच अल्पवयीन असल्याने मुलीच्या आईने लग्नास नकार दिला होता. त्यामुळे मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला. त्यानंतर मुलाने आपली जीवनयांत्रा संपवली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा