पीटीआय, कोलकाता/ चेन्नई/ रांची : पश्चिम बंगाल, तमिळनाडू व झारखंडमध्ये तीन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत दोन ठिकाणी काँग्रेस, तर झारखंडमधील एका जागी भाजपच्या पाठिंब्यावर एजेएसयू पक्षाचा उमेदवार विजयी झाला. पश्चिम बंगालमधील सागरदिघी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बायरन बिस्वास यांनी विजय मिळवला. या विजयामुळे पश्चिम बंगालच्या आताच्या विधानसभेत प्रथमच काँग्रेसला जागा मिळाली. बिस्वास यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा २२,९८६ मतांनी पराभव केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा