भारतीय जनता पार्टी आणि एआयएमआयएम पक्षाचे नेते सतत एकमेकांवर हल्लाबोल करत असतात. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आसाम सरकारवर निशाणा साधला आहे. ओवैसी यांनी आसाम सरकारच्या बालविवाहासंबंधीच्या कारवाईवरून आसाम सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ओवैसी यांनी सवाल उपस्थित केला आहे की, “बालविवाहप्रकरणी सरकारच्या कारवाईनंतर त्या मुलींची देखभाल कोण करणार?”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा