पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, असा आरोप विरोधकांनी अनेकदा केलेला आहे. मात्र यावेळच्या निवडणुकीआधी मोदींनी अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना पत्रकार परिषद न घेण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर मोदींनी पत्रकार परिषद न घेण्याचे कारण सांगितले. मी संसदेला उत्तरदायी आहे, असे सांगताना त्यांनी माध्यमांच्या बदललेल्या दृष्टीकोनावरही बोट ठेवले. तसेच आता लोकांशी संपर्क साधण्याचे इतरही मार्ग उपलब्ध झाले असल्याकडे लक्ष वेधले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा