सार्क परिषदेच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईवरील २६११चा दहशतवादी हल्ला विसरता येणार नाही, हे नमूद करत सार्क देशांना दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात विकासासाठी चांगला शेजारी असणे गरजेचा सांगत पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा