एनसीईआरटीच्या इयत्ता बारावीच्या राजशास्त्राच्या पुस्तकातून अयोध्या वाद आणि बाबरी मशिदीबाबतचे काही ऐतिहासिक संदर्भ वगळण्यात आले आहेत. याची बातमी आज माध्यमांमध्ये आल्यानंतर राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी यावर भूमिका मांडली आहे. अभ्यासक्रमाचे भगवेकरण करण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. तसेच बारावीच्या पुस्तकात केलेले सर्व बदल पुरावे आणि तथ्यांवर आधारित आहेत, असेही त्यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा