ऑलिम्पिक चॅम्पियन आणि उत्कृष्ट हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न द्या म्हणून सरकारपुढे भीक मागणार नाही असे त्यांच्या मुलाने अर्थात अशोक कुमार यांनी म्हटले आहे. “भारतरत्न देण्यासाठी जी समिती असते त्यांच्यापुढे मी कोणतीही शिफारस करणार नाही किंवा हात पसरणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ध्यानचंद यांना भारतरत्न दिल्या जाण्यासंदर्भातल्या फाईलवर स्वाक्षरी केली होती. ध्यानचंद यांना भारतरत्न दिला जाईल असे कळवण्यातही आले होते. मात्र तसे काहीही घडले नाही” असेही अशोक कुमार यांनी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा