गोरखपूर दुर्घटना होऊन अवघे काही दिवस उलटल्यानंतर योगी आदित्यनाथ सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने गोरखपूरच्या बाबा राघव दास रूग्णालयात दोन दिवसांत ६० मुलांचा जीव गेला होता. त्यानंतर विरोधकांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, या सगळ्या घटनाक्रमानंतरही योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रशासनाला कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करा, असे आदेश देण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा