मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घोषणेनंतर राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. मनसेनं भोंगे हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलनही केलं. याच दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवले गेल्याची माहिती समोर येत होती. आता स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात तब्बल एक लाख भोंगे उतरवले गेले असल्याचं सांगितलंय. राज्यात आतापर्यंत एक लाख भोंगे उतरवले गेले असून पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत कुणी करू नये, असा इशारा योगींनी दिलाय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा