भारत विविधतेने नटलेले देश म्हणून ओळखला जातो. इथे प्रत्येक राज्य आणि शहरानुसार राहणीमान, भाषा, खाण्या-पिण्याच्या सवयी बदलतात. इथे प्रत्येक राज्यात आणि शहरात वेगवेगळे प्रथा, परंपरा, नियम पाळले जातात. या मुळे प्रत्येकाला राज्य आणि शहरानुसार असलेले नियम आणि परंपरांचे पालन करत रहावे लागते. पण आज आपण भारतातील अशा एका शहराबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्हाला राहण्या- खाण्याची एकदम मोफत सोय केली जाते. पण त्यासाठी तुम्हाला फक्त एक अट मान्य करावी लागते. त्यामुळे ही अट कोणती आहे आणि हे खास शहर नेमक कुठे आहे जाणून घेऊ….

हे शहर नेमक आहे कुठे

या अनोख्या शहराचे नाव आहे ऑरिविले. हे चेन्नईपासून अवघ्या १५० किलोमीटर अंतरावरील विल्लुपुरम जिल्ह्यात येते. भारतात या शहराला भोरचे शहर म्हणजेच सन ऑफ डाऊन असेही म्हटले जाते. या शहराच्या स्थापनेमागे अनेक तर्क वितर्क सांगितले जातात. यातील एक तर्क म्हणजे हे शहर अशा पद्धतीने बांधले गेले आहे की, जिथे प्रत्येक जाती- धर्माचे लोक कोणताही भेदभाव, भांडण न करता गुण्यागोविंदाने राहू शकतात.

Due to increasing urbanization 36th police station in nagpur is located in Garoba Maidan area
उपराजधानीत ३६ वे पोलीस ठाणे, वाढत्या शहरीकरणामुळे गरोबा मैदान परिसरात…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
boricha marg Encroachment free news
मुंबई : चिंचपोकळी परिसरातील बोरीचा मार्ग अतिक्रमण मुक्त, पालिकेच्या जी दक्षिण विभागाची कारवाई
vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
Nagpur sikandarabaad Vande Bharat Express coaches to be reduced
टीसचा अहवाल जाहीर करा, आदिवासी संघटनांची मागणी
Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
rasta roko kudalwadi marathi news
पिंपरी : अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवरील कारवाईला विरोध; कुदळवाडीतील व्यावसायिकांकडून रस्ता बंद

हे शहर कोणी वसवले?

इंटरनेटवरील माहितीनुसार, ऑरोविल हे शहर १९६८ मध्ये अल्फागोने स्थापन केले होते. १९१४ मध्ये मीरा पुद्दुचेरीला श्री अरबिंदो यांच्या आध्यात्मिक रितीमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. तेव्हा तिला हे ठिकाण खूप आवडले होते. मात्र त्यानंतर ती जपानला गेली, त्यानंतर ती १९२४ मध्ये या ठिकाणी परतली आणि इथेच राहिली.

इथे राहण्यासाठी अट काय आहे?

पण आता एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे जो म्हणजे, इथे राहण्यासाठी लोकांना अशी कोणती अट मान्य करावी लागेल, जी स्वीकारल्यानंतर तुम्हाला या शहरात मोफत राहता येईल आणि मोफताही येईल. या शहराला युनिव्हर्सल सिटी असेही म्हटले जाते. कारण ५० देशांतून लोक इथे राहायला येतात. दुसरीकडे, त्या विशेष अटीबद्दल बोलायचे झाले, तर तुम्हाला याठिकाणी सर्व सुविधा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही इथे नोकर म्हणून राहाल. म्हणजेच जर तुम्ही या शहरात आलात आणि सेवक म्हणून या शहराची सेवा करावी लागेल, तर तुम्हाला इथे मोफत राहण्याची सोय केली जाते.

Story img Loader