भारत विविधतेने नटलेले देश म्हणून ओळखला जातो. इथे प्रत्येक राज्य आणि शहरानुसार राहणीमान, भाषा, खाण्या-पिण्याच्या सवयी बदलतात. इथे प्रत्येक राज्यात आणि शहरात वेगवेगळे प्रथा, परंपरा, नियम पाळले जातात. या मुळे प्रत्येकाला राज्य आणि शहरानुसार असलेले नियम आणि परंपरांचे पालन करत रहावे लागते. पण आज आपण भारतातील अशा एका शहराबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्हाला राहण्या- खाण्याची एकदम मोफत सोय केली जाते. पण त्यासाठी तुम्हाला फक्त एक अट मान्य करावी लागते. त्यामुळे ही अट कोणती आहे आणि हे खास शहर नेमक कुठे आहे जाणून घेऊ….
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा