Ayushman Bharat Health Insurance : केंद्रीय मंत्रिमंडळानं ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ला (AB PM-JAY) मंजुरी देऊन एक मोठं पाऊल पुढे टाकलं आहे. त्यानुसार ज्यांचं वय ७० वर्षं किंवा त्याहून अधिक आहे अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य कवच लाभणार आहे. आयुष्मान भारत हा भारत सरकारचा एक आरोग्य प्रकल्प आहे. या योजनेंतर्गत ७० वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्थितीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत घेता येतात. ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या योजने’साठी (Ayushman Bharat Yojana) कोण पात्र आहे, या योजनेचे फायदे काय, त्यासाठी अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा