रोज रोज भाजी-चपाती अन् डाळ भात खाऊन आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. मग अशा वेळी तोंडाची चव वाढवणारा पदार्थ म्हणजे कढी. गरमागरम कढी आणि भात खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. आंबट-गोड-तिखट अशी संमिश्र चव ताजेतवाने आणि आरामदायी भावना निर्माण करते म्हणूनच अशा संमिश्रित चवीच्या कढी या पदार्थाला अनेक भारतीयांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की, कढीची निर्मिती शतकानुशतके जुनी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा