रेल्वे सेवा हे भारतातील सर्वांत महत्त्वाचे वाहतुकीचे साधन आहे. आपल्या देशात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतात रेल्वेचा प्रवास हा सर्वांत सोपा आणि सोईस्कर प्रवास मानला जातो. भारतीय रेल्वेचे जाळे दूरवर पसरलेले आहे. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे व आशियातील दुसरे सर्वांत मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोईसाठी वेळोवेळी सुविधा उपलब्ध करून देत असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा