कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत मतदार हा महत्त्वाचा घटक असतो. देशाचा कारभार कोणत्या पक्षाच्या हातात द्यायचा हे मतदारांवर अवलंबून असते. देशाचा कारभार सुरळित चालावा यासाठी संपूर्ण देशातील नागरिक काही लोकांना निवडून देतात, त्यामुळेच निवडणुकीच्या आधी सगळे पक्ष आणि उमेदवार मतदारांना त्यांना मतदान करण्याचे आवाहन करत असतात. सत्ता ठरवण्याचा अधिकार मतदारांना असतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा