कोकण तसेच पुणे परिसरातील काही घरांमध्ये २० ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन झाले आहे. बहुतांशी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये गणपतीचे आगमन दि. १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. मग, २० ऑगस्ट रोजी गणपतीचे आगमन कसे झाले ? तर टिळक पंचांगानुसार दि. २० ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू झाला आहे. या पंचांगानुसार श्रावण हा अधिक मास नव्हता. तर, टिळक पंचांग म्हणजे काय आणि त्याची रचना जाणून घेऊया…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा