Heatwaves In India: एखाद्या ठिकाणी सलग तीन-चार दिवस तेथील कमाल तापमानाच्या तुलनेमध्ये वातावरणातील तापमान ३ ३ डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त असल्यास तेथे उष्णतेची लाट (Heat wave) आली आहे असे म्हटले जाते. तसेच सलग दोन दिवस एखाद्या भागाचे तापमान ४५ डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त असेल तर तेव्हा तेथे उष्णतेची लाटेची समस्या निर्माण झाली आहे असे मानले जाते. भारतामध्ये दरवर्षी ५ ते ६ उष्णतेच्या लाटा येत असतात. हा त्रास प्रामुख्याने उत्तर भारतातील लोकांना सहन करावा लगातो. काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागाने (IMD) देशभरामध्ये उन्हाची लाट आल्याचे जाहीर केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा