संसदेत हिवाळी अधिवेशनादरम्यान दोन अज्ञात तरुणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. संसदेत कामकाज सुरू असताना या तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या तरुणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. १२०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नवीन संसद भवनाला कडक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही असा प्रकार घडल्याने चिंता व खळबळ निर्माण झाली आहे. आता संसदेची सुरक्षा नेमकी कशा प्रकारची असते? ‘ ‘फायनॅन्शियल एक्स्प्रेस’ने या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. या लेखातून ती आपण जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा