Indian Railway Interesting Facts: भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगभरात चर्चेचा विषय ठरते. भारतासारख्या मोठ्या क्षेत्रफळाच्या देशात, विविध सण- उत्सवांची दखल घेऊन स्पेशल गाड्या सोडणारी व प्रवाशांच्या वेळ- पैशाची बचत करणारी भारतीय रेल्वे ही एकमेव प्रणाली म्हणता येईल. अनेकदा ट्रेनने प्रवास करताना लोकांची एकच तक्रार असते की वेळ खूप जातो. याचे कारण म्हणजे भारतात दर काही किलोमीटरवर एक रेल्वे स्टेशन आहेच त्यामुळे इतक्या ठिकाणी थांबत रेल्वे प्रवासाचा वेळ वाढणार हे साहजिक आहे. पण तुम्हाला माहित आहे का भारतात अशीही एक ट्रेन आहे जी तब्ब्ल ५२८ किलोमीटर पर्यंत न थांबता धावते. आज आपण याच ट्रेनचा भन्नाट प्रवास जाणून घेणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा