भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. आरामदायी आणि स्वस्त प्रवासासाठी अनेकांची रेल्वे प्रवासाला पसंती असते. त्यामुळे कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश प्रवासी रेल्वेची निवड करतात. पण, तुम्ही पाहिलं असेल की, ट्रेन एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकापर्यंत जाताना अनेकदा एकाच ट्रॅकवरून न जाता, ट्रॅक बदलून धावत असते. पण, ट्रेनने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, तेव्हा ट्रॅकमधील अंतर किती असते? तसेच काही ट्रॅक रुंद आणि काही अरुंद, असे का असतात? त्यामागे काय कारण आहे? याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर आज सविस्तर जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा