भारतात नारळाला खूप महत्व आहे. प्रत्येक शुभ कार्यात, पूजाविधीत नारळाचा वापर केला जातो. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी लोक नारळ फोडून श्री गणरायाची पूजा करतात. दक्षिण भारतात नारळाशिवाय अनेक पदार्थ पूर्णच होऊ शकत नाही. कारण नारळ हा त्यांच्या आहारातील एक महत्वाचा घटक आहे. अनेकजण स्वयंपाकासाठी नारळाच्या तेलाचा वापर करतात. याशिवाय नारळ पाणी, खोबरं, किशीपासून करवंटीपर्यंत प्रत्येक भागाचा वापर केला जातो, त्यामुळे भारतात नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ असे म्हटले जाते. पण, इतके महत्व असूनही नारळ हे भारताचे नाही तर दुसऱ्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे. हा देश कोणता सविस्तर जाणून घेऊ…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा