Gandhi Jayanti 2023: महात्मा गांधी हे नाव माहिती नाही, असा देशात नव्हे जगात माणूस शोधून सापडणे अशक्य आहे. कारण- त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी मोलाचे कार्य पार पाडले. परंतु, या सर्व गोष्टी करताना त्यांच्यासमोर अनेक संकटे आली तरीही गांधीजींनी कधीही हार न मानता त्या संकटांचा सामना केला. त्यांनी जगाला अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गानेदेखील आपले हेतू साध्य करता येऊ शकतात हे पटवून दिले. त्यांच्या महान कार्यामुळे देशातील जनतेने त्यांना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी दिली. लोक त्यांना प्रेमाने ‘बापू’ म्हणू लागले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा