केंद्र सरकारने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे आधार धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये आता ही सुविधा पुढील वर्षापर्यंत कायम राहणार असून, कोणत्याही कार्डधारकाने मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक केलेले नसल्यास त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे म्हटले आहे. हे काम पूर्णपणे ऐच्छिक आहे, जे एक प्रकारे फायदेशीर देखील असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा