लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत २८ महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय म्हणजे अहमदनगर या शहराचं नाव पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्यास मान्यता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव या शहराला दिलं जावं हा प्रस्ताव दोन वर्षांपासून समोर येत होताच. निवडणुकीच्या तोंडावर या नामांतरला संमती देण्यात आली आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा. आपण जाणून घेऊ आता अहिल्यानगर झालेल्या अहमदनगरचा इतिहास काय?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा