ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत २४० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ९०० प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघाताचे हृदय पिळवटून टाकणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. शिवाय या अपघातानंतर अनेकांनी रेल्वे यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, या अपघाताबद्दल देशभरातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घटनास्थळाला भेट देत जखमींची भेट घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा