भारतामध्ये दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवास सोप्पा आणि खिश्याला परवडणारा असतो. त्यात लांबच्या पल्ल्यासाठी ट्रेन अधिक सोईस्कर असते. परिणामी असंख्य भारतीय प्रवास करण्यासाठी अन्य मार्गाऐवजी रेल्वेची निवड करतात. रेल्वेद्वारे दिल्या जाणाऱ्या फायद्यांमुळेच ट्रेनमध्ये नेहमीच गर्दी पाहायला मिळते. सणासुदीच्या दिवसांमध्ये तर प्रवाश्यांचे प्रमाण दुप्पट होते. भारतामध्ये ब्रिटीशांच्या काळात रेल्वेप्रवासाची सुरुवात झाली होती. आज भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कंपैकी एक आहे. रेल्वेबाबत अशा असंख्य गोष्टी नियमितपणे रेल्वेचा प्रवास करणाऱ्या लोकांना ठाऊक नाही आहेत. फारश्या लोकांना माहीत नसलेली अशीच एक गोष्ट आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा