आपल्या प्रत्येकाचे रोजचे जीवन तंत्रज्ञान आणि गॅझेट्सवर अवलंबून आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या गॅझेट्सचा वापर करतो.यामुळे स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर आजकाल खूप वाढला आहे. अनेकांचे या गॅझेट्सशिवाय काही तास जगणे फार कठीण आहे. काही लोकं तर या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून काही मिनिटांसाठीही दूर राहू शकत नाहीत. पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे संध्याकाळी सायरन वाजताच लोक २ तास स्वत:ला स्मार्टफोनसह सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर ठेवतात. म्हणजे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स ते पूर्णपणे बंद करून ठेवतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा