आपल्या देशात आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे. लहान-मोठ्या अनेक आजारांवर पूर्वीच्या काळी आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातूनच उपचार केले जात होते, मात्र वाढती वृक्षतोड आणि बदलत्या वातावरणामुळे जंगले मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. यात अनेक औषधी वनस्पतीदेखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या संगोपनासाठी आता महाराष्ट्रातील पुण्यात एक अनोखे जंगल उभारण्यात आले आहे. या जंगलात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक औषधी वनस्पती वाढवल्या जात आहेत. त्यामुळे तुम्हाला आता पुण्यात औषधी वनस्पतींनी भरलेले जंगल पाहता येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा