उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात रविवारी सकाळी हिमकडा कोसळल्याने हिमनद्यांना प्रचंड मोठा पूर आला. यामध्ये १०० ते १५० लोक बेपत्ता झाल्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. लष्कराला सीमाभागाशी जोडणारा पूल, ऋषीगंगा हायड्रोपावर प्रकल्प तसेच अनेकांची घरंही या प्रलयात वाहून गेली आहेत. आपत्ती व्यवस्थापन दल आणि आयटीबीपीकडून सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु असून यामध्ये नक्की किती नुकसानं झालं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, ज्यामुळे ही आपत्ती ओढवली त्याचं कारण काय आणि ते कसं घडलं याची माहिती जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा