भोपाळ येथील पतौडी कुटुंबाची तब्बल १५ हजार कोटींची मालमत्ता आता सरकारच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात भोपाळमधील पतौडी कुटुंबाच्या मालमत्तेला ‘शत्रू मालमत्ता’ घोषित करण्याच्या सरकारी सूचनेविरुद्ध दाखल केलेली सैफ अली खानची याचिका फेटाळून लावली आहे. १३ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने अभिनेत्याची याचिका फेटाळून लावली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा