प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीसाठी रेल्वे विभागावर मोठी जबाबदारी आहे. रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतुकीला रेल्वे वाहतूक सर्वोत्तम पर्याय असल्याचं म्हटलं जातं. लांब पल्ल्याच्या गाड्या असोत वा विविध शहरांतर्गत धावणाऱ्या लोकल असोत, रेल्वेने नेहमीच वेळेची आणि पैशांची बचत केली आहे. रेल्वेकडून केवळ वाहतूक सुविधाच नाही तर प्रवासादरम्यान सुरक्षा देण्याचंही काम केलं जातं. त्यासाठी प्रत्येक ट्रेनमध्ये आरपीएफ जवान तैनात केले जातात. जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये (३१ जुलै) झालेल्या गोळीबारानंतर आरपीएफ जवान सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे, आरपीएफ जवान नक्की कोण? त्यांचं कार्य काय? त्यांची नियुक्ती कोण करतं? त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यानिमित्ताने आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा