Compensation for Natural Death in Trains : गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय रेल्वे प्रवाशांना सेवा देत आहे. भारतीय रेल्वेचं जाळं संपूर्ण देशभरात पसरलं आहे. महत्त्वाच्या शहरांमधून गावोगावी जाण्यासाठी सामान्य लोक रेल्वेने प्रवास करतात. एकंदर रेल्वे हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज कोट्यवधी प्रवासी भारतीय रेल्वेद्वारे भारतात रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांसाठी हजारो गाड्या रोज रुळावरून धावतात, त्यामुळे इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत रेल्वे प्रवास खूप आरामदायी आणि सोयीस्कर आहे. म्हणूनच भारतात जेव्हा जेव्हा कोणाला लांबचा प्रवास करावा लागतो, त्यावेळी बहुतेक लोकांची पहिली पसंती रेल्वेलाच असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा