सध्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या एका ट्विटची चर्चा होत आहे. त्यांनी ट्विटमध्ये ‘मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा कोण? महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही’ असे म्हटले आहे. राजकारणामध्ये ‘शकुनीमामा’ अशी उपमा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही आमदार नितेश राणे यांनीही ‘शकुनीमामा कोण आहे, हे सगळ्यांना माहीत आहे’ असे म्हटले होते. ‘शकुनीमामा’ ही उपमा राजकारणात किंवा चांगल्या गोष्टींमध्ये विघ्न आणणाऱ्या व्यक्तीला सहज दिली जाते. सर्वांना ‘शकुनीमामा’ वाईट होता, एवढेच माहीत आहे. परंतु, मुळात शकुनीमामा कोण होता? त्याने वाईटपणा का घेतला? त्याचे महाभारतातील स्थान काय होते आणि आज शकुनीमामाला नकारात्मक वलय का मिळाले, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा