नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम असतानाच या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे. याच मागणीसाठी आजपासून मानवी साखळी करुन आंदोलन करण्यात आलं. पनवेल- बेलापूर,नवी मुंबई, दिघा, ठाणे आदी ठिकाणी हे मानवी साखळी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. राज्य सरकारने या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा निर्णय घेतला असला तरी या विमानतळाचा दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यावर स्थानिक ठाम आहेत. मात्र बाळासाहेबांऐवजी ज्या दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक आंदोलन करत आहेत ते दि. बा. पाटील नक्की आहेत तरी कोण हे अनेकांना ठाऊक नाही. सध्या मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या विषयामुळे चर्चेत असणाऱ्या दि. बा. पाटील यांचा जीवनप्रवास सांगणारा हा विशेष लेख…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा