चेन्नई आणि दक्षिण भारतातील अनेक भागांना ‘मिन्चॉग’ चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे चेन्नईमध्ये सतत मुसळधार पाऊस पडत आहे. चेन्नईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईतील विमान व रेल्वे सेवा ठप्प झाल्या आहेत. मात्र, चक्रीवादळ आल्यानंतर पाऊस का पडतो? यामागचे कारण तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा