विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना वर्तवलं होतं. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही यावरून राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीकास्र सोडलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा