तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. तेलंगणा वगळता उर्वरित तिन्ही राज्यांत भाजपाने बाजी मारली आहे. तर तेलंगणा राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकते. मिझोराम आणि वरील चार राज्यांची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांत मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार येईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्ष मात्र तेलंगणा वगळता अन्य तिन्ही राज्यांत काँग्रेस पिछाडीवर आहे. असे असतानाच येत्या बुधवारी (६ डिसेंबर) विरोधकांच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी आम आदमी पार्टीने मोठा दावा केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा