देशभरात उष्णतेची लाट असूनही शुक्रवारी (१९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान झालं. महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये सरासरी ५७.८२ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यात ७० टक्के मतदान झालं होतं. त्या तुलनेत यावेळी ७ टक्के कमी मतदान झालं आहे. मणिपूरमधील गोळीबार आणि इतर दोन-तीन ठिकाणी झालेली लहान-मोठी गोंधळाची स्थिती वगळता इतर सर्व ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडलं. महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील हिंदी सिटी स्कूल मतदान केंद्रावरही मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र तिथे उपस्थित असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांनी आणि जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी ती स्थिती योग्यपणे हाताळली आणि गोंधळ थांबवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा