निवडणुकीमुळे उत्तर प्रदेश आण पंजाबमधील वातावरण ढवळून निघाले आहे. एकेक एक मुद्द्याचा किस पाडत निवडणुक प्रचारानिमित्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. असं असतांना आणखी एका मुद्द्यावरुन राजकारण आणि टीकेचे सत्र सुरु होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील तब्बल २५ भाजपाच्या नेत्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने झेड सुरक्षा व्यवस्था देण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तर सुरक्षा व्यवस्थेचे प्रदर्शन करत लोकांमध्ये भिती निर्माण केली जात असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा