महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. दोन्ही राज्यांत कोणाचे सरकार येणार, हे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला असल्याचे चित्र आहे. काँग्रेसमधील अनेक दिग्गजांचा पराभव झळया आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ९९ जागा जिंकल्यानंतर, हरियाणातील पराभव, जम्मू-काश्मीरमधील कमी झालेल्या जागा आणि महाराष्ट्र व झारखंडमधील निकाल पाहता, काँग्रेस पक्ष अपेक्षित यश मिळविण्यात कुठे ना कुठे कमी पडला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा