लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं तरी महाराष्ट्रात महायुतीचे अनेक मतदारसंघातील उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत. राज्यातल्या अनेक जागांवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपात रस्सीखेच चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महायुतीने नुकताच दोन जागांबाबतचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. अनेक दिवसांपासून चर्चा चालू असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभेबाबतचा तिढा आता सुटला आहे. महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना येथून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा