देशात लोकसभेची निवडणूक एकूण सात टप्प्यात पार पडत आहे. या सात टप्प्यांपैकी दोन टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. आता तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. मात्र, गेल्या दोन टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या टक्केवारी संदर्भात निवडणूक आयोगाने निराशा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांत शहरी भागातील मतदार मतदानाबाबत उदासीन असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा