भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) सध्या काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत. तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मागच्या दोन टर्मपासून सत्ता भोगणाऱ्या भारत राष्ट्र समितीसमोर काँग्रेस आणि भाजपाने कडवे आव्हान उभे केले आहे. त्यातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी तेलंगणाच्या निवडणुकीत माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला. इंदिरा गांधी यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी काम केल्याचे सांगत प्रियांका गांधी यांनी तेलंगणाच्या जनतेचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यावरून केसीआर यांनी इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीवर टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा